IPS VISHWAS NANGRE PATIL INSPIRATION STORY 

विश्वास नांगरे पाटिल सर यांचा जन्म  सातारा जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील  सहाद्रीचा कुशीत वसलेल्या कोकरुड या गावात मध्ये झाला। त्यांचे पाचवी पर्यंत चे शिक्षण हे जिला परिषदच्या मराठी माध्यम शाळेत झाले पाचवी झाल्यानंतर सहावी मध्ये शिराळा या तालुक्याचा ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेतला तालुक्याचा ठिकाण असल्यानं त्यांना शाळेत रमू लागलं होत सहावी,सातवी,आठवी,नववी झाली आता आली दहावी मध्ये खूप अभ्यास करून दहावीला ८८ टक्के मिळवून केंद्रात पहले आले होते. 

        
https://www.thebetterindia.com/wp-content/uploads/2018/11/Representational-images-only-22.jpg
Image Source - Google Image by -
       
दहावी झाली कोल्हापूर मध्ये अकरावी ला science मध्ये प्रवेश घेतला कॉलेज सुरु झाले मस्ती सुरु झाली होंती कॉलेजची हवा लागली होती अकरावी मध्ये ८२ टक्के मिळाले आता होती १२मध्ये खूपच ताणून अभ्यास केला आणि अपेक्षित असा निकाल आला आणि बारावी मध्ये ७८ टक्के मिळाले बारावी मध्ये चांगले टक्के मिळाले  असताना सुद्धा त्यांनी बीए ला प्रवेश घेतला कारण कि मना मध्ये एक ध्येय होत आणि ते ध्येय त्यांना प्राप्त करायचं होत आणि एक त्यांना माहित होत कि बीए करून आपल्याला साधी चोकीदाराची सुद्धा नौकरी लागणार नव्हती. त्यांचे शिक्षक,मित्र, नातेवाईक सगळे त्यांना सांगत होते विश्वास तू असं नको करू विश्वास सरांनी एकच ठरवले होते कि झालो तर IAS,IPS नाहीतर गावाकडे जाऊन शेती करायची विश्वास सरांचा स्वतः वर विश्वास होता त्यांनी त्यांचा निर्णय ठाम पणे ठेवला.                                

बीए चे पहिलं वर्ष हे गावातल्या राजकारणात आणि इतर कामात गेलं दुसऱ्या वर्षात UPSC चे पुस्तक घेतले आणि अभ्यास चालू केला बीए  झाल्यानंतर  UPSC ची परीक्षा दिली परंतु पहिल्या प्रयत्नात अपयश आलं तरीपण खचून न जाता पुन्हा खूप अभ्यास केला आणि  १९९७ मध्ये ते UPSC पास होऊन IPS झाले त्यांचा आंनद गगनात मावेना खूप आनंदित झाले त्यांनी त्यांच्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं होते .                  

IPS झाल्यानंतर पहिली पोस्टिंग ही नांदेड मध्ये झाली होती, मुंबई मध्ये SP म्हणून ते जेव्हा होते तेव्हा २६/११ मुंबईतल्या ताज हॉटेल मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या रात्री ते त्यांचा जवळ कोणती ही ak47 नसतांनाही ते अतिरेक्यांशी लढले महत्वाची गोस्ट म्हणजे त्या अतिरेक्यांजवळ मोठमोठया बंदुका ak47 होत्या तरीपण ते लढले तिथे अतिरेक्यांशी लढतांना त्यांनी मनाशी खून गाठ बांधली कि वाचलो तर घरचांचा नाही तर देशाचा अश्या प्रकारे ते लढाई जिंकली त्यांना २००३ मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपाल यांचा हस्ते राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले.                                                                                                                                                 

तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत नक्की शेयर करा आणि हो अश्याच प्रकारचे मोटिवेशनल स्टोरी करीता आम्हाला follow करा. तर मित्र हो आज आपण इतेच थांबु भेटुया पुढच्या आर्टिकल मध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र..